सामाजिक
-
ग्राहक पंचायत रत्नागिरी आयोजित रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमास नवनिर्माण कॉलेज येथे विद्यार्थ्यांचा उत्साही प्रतिसाद
रत्नागिरी – सध्या पावसाळी वातावरण असून रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने वाहन चालवणाऱ्या युवक आणि युवतींचे प्रबोधन…
Read More » -
मुकुल माधव फाऊंडेशनकडून गोळप पूल अंगणवाडीचे नूतनीकरण; बालमैत्रीपूर्ण शिक्षणासाठी आणखी एक पाऊल
रत्नागिरी- फिनोलेक्स कंपनीला ४५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून ग्रामीण भागातील बालकांना सुरक्षित, प्रेरणादायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी चांगले वातावरण मिळावे…
Read More » -
राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षेत रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा
रत्नागिरी – राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षेत रत्नागिरीचे सुपुत्र ॲड.सागर शिवाजी कळंबटे हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून…
Read More » -
मुकुल माधव फाऊंडेशनचे १८वे वार्षिक शालेय आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी
रत्नागिरी- मुकुल माधव फाऊंडेशनने आपल्या सीएसआर भागीदार फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या सहकार्याने आयोजित केलेले १८वे वार्षिक शालेय आरोग्य तपासणी शिबिर…
Read More » -
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनतर्फे ‘डॉक्टर्स डे’ उत्साहात साजरा, ३१ डॉक्टरांचा गौरव
रत्नागिरी – रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनतर्फे राष्ट्रीय डॉक्टर्स डे उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने रत्नागिरी शहरात अनेक वर्षे…
Read More » -
सतत बदलणाऱ्या राजकीय परिस्थितीचा फायदा घ्या; कोकणवासीयांनी संघटित व्हावे : संजय कोकरे
रत्नागिरी – कोकणातील विकास, रोजगार, पायाभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन आणि स्थानिकांच्या हक्कांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, सध्याच्या…
Read More » -
चिकन सेंटर, फळ विक्रेत्यांवर नगरपरिषदेचा ‘वचक’; कडक नियमावलीची तयारी
रत्नागिरी – शहरातील चिकन सेंटर, फळ विक्रेते तसेच रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांसाठी कठोर नियमावली तयार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रत्नागिरी नगर…
Read More » -
शरद पवार ते अमित शहा… सर्वच सरकारांच्या पाठबळामुळे सहकार चळवळ बळकट- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव
रत्नागिरी- केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने रत्नागिरीतील मराठा भवन येथे सहकार मेळाव्याचे आयोजन करण्यात…
Read More » -
मासेमारी बंदी आता १५ ऑगस्टपर्यंत; विधानसभेत मत्स्यमंत्री नितेश राणेंची महत्त्वपूर्ण घोषणा
मुंबई- राज्यातील पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, यापुढे १ जून ते १५ ऑगस्ट या…
Read More » -
58 हजारांहून अधिक चिमुकल्यांना पोलिओचे संरक्षण कवच
रत्नागिरी – केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवारी (दि. 28 जून) रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात आलेली मोहीम अत्यंत यशस्वी…
Read More »