-
कोकण
गावच्या चिमुकल्यांसाठी ‘आनंदाचं अंगण’; चार अंगणवाड्यांना नवी झळाळी
रत्नागिरी- ग्रामीण भागातील चिमुकल्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि आनंददायी वातावरणात शिक्षणाची सुरुवात व्हावी, यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाऊंडेशनने…
Read More » -
कोकण
गावागावात देशभक्त निर्माण करा; भाजप कार्यकर्त्यांना रविंद्र चव्हाण यांचे आवाहन
रत्नागिरी – संघटन मजबूत करण्यासोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विकासकामांची आणि विविध योजनांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने…
Read More » -
कोकण
वाडेकरवाडीतील शेकडो ग्रामस्थांचा भाजपमध्ये प्रवेश
रत्नागिरी – रत्नागिरी- नाचणे येथील वाडेकरवाडीतील शेकडो ग्रामस्थांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.…
Read More » -
कोकण
येवल्यात ७६० कोटींची औद्योगिक गुंतवणूक; ३२०० रोजगारांच्या संधी – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत
येवला – येवल्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना देणारा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) आज करण्यात आला. सुखजीत स्टार्च अँड केमिकल्स लिमिटेडकडून…
Read More » -
कोकण
अतिक्रमण हटवा, फुटपाथ मोकळे करा; मोकाट गुरे-भटक्या कुत्र्यांचाही बंदोबस्त करा
रत्नागिरी- रत्नागिरी शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम नगर परिषदेच्या वतीने सुरू करण्यात आली असून, या कारवाईचे वार्ड क्रमांक ५ मधील रमेश…
Read More » -
कोकण
कोकणवासीयांचं स्वप्न अखेर साकार; CSMT- सावंतवाडी एक्स्प्रेस नियमित सुरु
मुंबई – कोकणवासीय आणि चाकरमान्यांसाठी अखेर मोठी आनंदाची बातमी आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोडदरम्यान बहुप्रतीक्षित…
Read More » -
Uncategorized
क्षयरुग्णांना दरमहा पोषण आहार किट; ‘निक्षय मित्र’ उपक्रमातून फिनोलेक्स, मुकुल माधव फाउंडेशनचा पुढाकार
रत्नागिरी – क्षयरोगमुक्त रत्नागिरीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने उपचाराखालील क्षयरुग्णांना दरमहा…
Read More » -
कोकण
फणसवळे गोहत्या प्रकरणाचा पर्दाफाश; दोघे अटकेत, दोघे फरार
रत्नागिरी – रत्नागिरी तालुक्यातील फणसवळे परिसरात गोहत्या सुरू असल्याची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकून दोघांना अटक केली.…
Read More » -
कोकण
पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षणासाठी शासनाच्या भरीव योगदानाची मागणी
रत्नागिरी – पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण मिळण्यासाठी शासनाने भरीव योगदान द्यावे, तसेच त्यासाठी प्रभावी यंत्रणा कार्यान्वित होईपर्यंत संस्थांवर अंशदान भरण्याची सक्ती…
Read More » -
कोकण
NCMC कार्ड सक्तीला शिवसेना ठाकरे गटाचा विरोध; नोंदणी-वितरण पूर्ण होईपर्यंत सवलतीचे तिकीट सुरू ठेवण्याची मागणी
रत्नागिरी – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड नसल्यास सवलतीचे तिकीट नाकारण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.…
Read More »