सामाजिक
-
कुर्धे येथील दुर्घटनाग्रस्त पुलाची उच्चस्तरीय चौकशी करा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची उबाठा शिवसेनेची मागणी
रत्नागिरी- रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथील लिंगायतवाडी ते खोताचीवाडी दरम्यान सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामादरम्यान झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर…
Read More » -
राज्याभिषेक दिनानिमित्त उबाठा शिवसेनेकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
रत्नागिरी – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रत्नागिरी…
Read More » -
गणपतीपुळेच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; कचऱ्याच्या ढिगांमुळे पर्यटनस्थळाची प्रतिमा धोक्यात
रत्नागिरी- कोकणातील प्रमुख आणि राज्यातील प्रसिद्ध पर्यटन व धार्मिक स्थळ म्हणून ओळख असलेल्या गणपतीपुळे परिसरात विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून…
Read More » -
पराकोटीच्या दिव्यांगत्वावर मात करत देवेश कुळयेचे घवघवीत यश; बारावीत ७९ टक्के गुण
लांजा- असंख्य अडचणींवर मात करत, जिद्द, मेहनत आणि कुटुंबाच्या भक्कम पाठबळाच्या जोरावर लांजा तालुक्यातील बेणी येथील कु. देवेश अजित कुळये…
Read More » -
रत्नागिरी जिल्हा महिलास्नेही, बालस्नेही बनवूया- श्रीनिवास सावंत
रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हा हा महिलास्नेही आणि बालस्नेही बनण्यासाठी आपण साऱ्यांनी प्रयत्न करावयाचे आहेत. जिल्ह्यातील वातावरण महिला व बालक यांच्यासाठी पूर्णपणे…
Read More » -
परकार हॉस्पिटलला बाळ माने यांची भेट; आगीच्या घटनेची घेतली माहिती
रत्नागिरी-शिवाजीनगर येथील परकार हॉस्पिटलमध्ये सोमवारी लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर यश फाउंडेशनचे विश्वस्त तथा माजी आमदार…
Read More » -
रत्नागिरी पोस्टल विभागात नवे पर्व; ‘फ्री पिकअप’ सेवेला प्रारंभ
रत्नागिरी- भारतीय डाक विभागाच्या ग्राहकाभिमुख सेवांमध्ये आणखी एका महत्त्वपूर्ण उपक्रमाची भर पडली असून रत्नागिरी डाक विभागाने १ जून २०२६ पासून…
Read More » -
“एकाच घराण्याला पुन्हा संधी का?; अनिकेत तटकरेंवर भास्कर जाधवांचा थेट सवाल
रत्नागिरी- कोकण विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी…
Read More » -
आंधळा दळतोय आणि कुत्र पीठ खातोय यासारखा रत्नागिरी नगरपालिकेचा कारभार- शिवसेना शहर प्रमुख प्रशांत साळुंखे
रत्नागिरी- शहरातील चर्मालय स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी संस्कार सुरू असताना विद्युत शवदाहिनीत बिघाड झाल्याच्या प्रकारामुळे मोठा गोंधळ उडाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्धव…
Read More » -
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध – मंत्री नितेश राणे
मुंबई- महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार कामगारांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेला…
Read More »