महाराष्ट्र
-
महिला पोलिसाचा प्रसूती दरम्यान दुर्दैवी मृत्यू; बाळही दगावल, रत्नागिरीत हळहळ
रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात पोलीस हेडकॉन्स्टेबल असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. सांची सुदेश सावंत…
Read More » -
श्री नवलाई पावनाई मंदिर,जाकीमिऱ्या येथे सालाबाद प्रमाणे अखंड नाम सप्ताहाला भक्तिभावाने सुरुवात…
कोकणातील निसर्गरम्य मिऱ्या गावात वसलेल्या श्री नवलाई पावनाई मंदिरात सालाबाद प्रमाणे यंदाही अखंड नाम सप्ताहाला भक्तिभावाने सुरुवात झाली आहे. गावातील…
Read More » -
पर्यटन क्षेत्रात महिलांना नवी दिशा! BKVTI रत्नागिरीचा मोफत शैक्षणिक सेमिनार उत्साहात संपन्न
रत्नागिरी – कोकणातील महिलांसाठी पर्यटन क्षेत्रातील करिअरच्या संधींचा वेध घेणारा मोफत शैक्षणिक सेमिनार महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे…
Read More » -
इंडियन कोस्ट गार्ड कार्यालय, रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय न्यायाचा जागतिक दिन व पॉश अॅक्ट कायद्याबद्दल मार्गदर्शन सत्राचे आयोजन.
रत्नागिरी – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्याकडून जागतिक आंतराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त इंडियन कोस्ट गार्ड कार्यालय, रत्नागिरी येथे विशेष मार्गदर्शन…
Read More » -
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने काढली लोकमान्य टिळक अभिवादन यात्रा
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे सलग विसाव्या वर्षी लोकमान्य टिळक अभिवादन यात्रा काढण्यात आली. भर पावसातही विद्यार्थ्यांचा…
Read More » -
व्यक्तिमत्व विकासामध्ये सॉफ्ट स्किल्स ची भूमिका महत्त्वाची- डॉ. संदिप करे.
रत्नागिरी – शिक्षणाच्या विविध टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्ट स्किल्स आत्मसात करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये सॉफ्ट स्किल्स महत्त्वाची…
Read More » -
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री उदय सामंत यांची बैठक संपन्न, स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा..
मुबंई – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री उदय सामंत यांची बैठक आज प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या रायगड निवासस्थानी पार…
Read More » -
मुंबई – गोवा , मिऱ्या नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट काम करून नागरिकांच्या जीविताची हानी करणाऱ्या कंपन्याविरोधात सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा : रत्नागिरी मनसेची मागणी
रत्नागिरी मधील निर्माणाधीन राष्ट्रीय महामार्गांमुळे होत असलेली जीवितहानी रोखण्यासाठी तसेच JSW पोर्ट लिमिटेड या कंपनीच्या वाहनाकडून वारंवार होणारे अपघात याबाबत…
Read More » -
मुख्यमंत्री सहायता निधीला स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेकडून एक लाख
रत्नागिरी : राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसाला शुभेच्छा जाहिरात, बॅनरबाजी न करता मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन…
Read More » -
शहरातील रस्ते त्वरित दुरुस्ती करा – रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची मागणी
रत्नागिरी- शहरातील अंतर्गत डांबरी रस्त्यांची झालेली दुर्दशा,यातून नागरिकांना मानसिक ,शारीरिक,आर्थिक होणारा त्रास व येणाऱ्या सणासुदींच्या पार्श्वभूमीवर तातडीने रस्त्यांची डागडुजी व्हावी…
Read More »