सामाजिक
-
सौर ऊर्जेतून कृषिपंपाना वीज देण्यात महावितरणची कामगिरी दिशादर्शक
मुंबई – मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० तसेच मागेल त्याला सौर कृषिपंप या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत महावितरणची कामगिरी इतर राज्यांसाठी…
Read More » -
खारवी पतसंस्थेची दमदार प्रगती; ३८ लाख नफा, ९७.२०% वसूली- संतोष पावरी
रत्नागिरी – “एक पाऊल आर्थिक सक्षमतेकडे” या ब्रीदवाक्याने वाटचाल करणाऱ्या खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने सन २०२५-२६ या आर्थिक…
Read More » -
आंबा बागायतदारांचा एल्गार; २२ हजारांची मदत अपुरी- सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा
देवगड – राज्य सरकारने आंबा बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करत…
Read More » -
बारामती येथे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची सदिच्छा भेट
रत्नागिरी नगर परिषदेच्या भाजपा शिवसेना महायुतीच्या नगरसेविका बारामती येथे अभ्यास दौर्यावर गेलेल्या असताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण सदिच्छा…
Read More » -
भाजपा स्थापना दिनानिमित्त रत्नागिरीत स्वच्छता अभियान
भाजपा स्थापना दिनानिमित्त रत्नागिरीत स्वच्छता अभियान रत्नागिरी – ६ एप्रिल भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरी शहर मंडळाच्या वतीने…
Read More » -
बेकायदेशीर एलईडी वापरणाऱ्या मासेमारी बोटींवरील कारवाईसाठी तपासणी मोहिम व्यापक करा- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
मुंबई- एलईडी वापरण्याची परवानगी नसलेल्या मासेमारी बोटींवर कारवाई करण्यासाठी तपासणी मोहिम व्यापक प्रमाणात राबवावी असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री…
Read More » -
“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
मुबंई – जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध…
Read More » -
रत्नागिरीत गॅस सिलेंडर टंचाईवर तोडगा; हॉटेल व्यावसायिकांना 20% कोटा देण्याचा महत्वाचा निर्णय
रत्नागिरी- तालुक्यात गेल्या महिनाभरापासून भेडसावत असलेल्या गॅस सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांत अधिकारी जीवन देसाई यांची…
Read More » -
शिक्षणातूनच समाजपरिवर्तन शक्य : डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी
रत्नागिरी- शिक्षणामुळे समाजातील विषमता दूर होऊन समानता प्रस्थापित होऊ शकते. शिक्षणामध्येच परिवर्तनाची खरी ताकद असून विद्यार्थ्यांनी त्याकडे समाज बदलाचे प्रभावी…
Read More » -
लोकशाही दिनातील अर्ज तत्काळ निकाली काढा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी – लोकशाही दिनात प्राप्त होणारे तसेच प्रलंबित अर्ज तात्काळ मार्गी लावावेत, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी संबंधित…
Read More »