महाराष्ट्र
-
गोगटे जोगळेकर कॉलेजचे प्रा. पंकज घाटे यांना पीचएडी
रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील इतिहासाचे अभ्यासू प्राध्यापक पंकज घाटे यांनी नुकतीच पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. वसाहतीच्या शासनकाळातील दक्षिण…
Read More » -
गोमाता आणि गोवंशाच्या रक्षणासाठी रत्नागिरीत आदर्शवत उपक्रम
रत्नागिरी- रत्नागिरी शहरात मोकाट वावरणाऱ्या गोमाता आणि गोवंश यांच्या सुरक्षेसाठी सामाजिक कार्यकर्ते योगेश हळदवणेकर यांनी एक अत्यंत स्तुत्य आणि आदर्शवत…
Read More » -
शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या; अन्यथा काळी दिवाळी — राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची मागणी
रत्नागिरी – संपूर्ण महाराष्ट्रभर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे या वर्षी…
Read More » -
प्रशासनाकडून २४ तासात नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई, वीज पडून मृत्यू, वारसाला ४ लाख ; ५ जखमींना प्रत्येकी ५४००
रत्नागिरी – चिपळूण तालुक्यातील मौजे मुर्तवडे येथील वीज पडून झालेल्या दुर्घटनेत सुशील शिवराम पवार यांचा मृत्यू झाला होता. 24 तासांच्या…
Read More » -
सिंधुदुर्गातील ४२००० पात्र शेतकऱ्यांना ९० कोटी रुपये पीकविमा नुकसानभरपाई वितरित होण्यास सुरुवात
रत्नागिरी – पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना, अंबिया बहार सन २०२४-२५ अंतर्गत विमा नुकसान भरपाई वितरणाचा कार्यक्रम आज जिल्हाधिकारी…
Read More » -
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आभिवादन
रत्नागिरी- येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी पुष्पहार अर्पण…
Read More » -
जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक १६ ऑक्टोबरला
रत्नागिरी- दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यांनी दिलेल्या पत्रानुसार, जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्वाची बैठक गुरुवार, दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी…
Read More » -
भारत शिक्षण मंडळ करतेय वैचारिक संस्कार- सदानंद भागवत
रत्नागिरी -कोकणात भारत शिक्षण मंडळासारख्या संस्था १०० वर्षांपासून शुद्धतेने काम करत आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा लौकिक देशात आहे. या जिल्ह्याने आतापर्यंत…
Read More » -
द्रष्ट्या अभ्यासकाचा साक्षात्कार म्हणजे अमृतानुभव-डॉ. चंद्रशेखर भगत
रत्नागिरी : नारायण पाटणकर यांनी २७ वर्षांत सुमारे चार हजार पानांचे अध्यात्मिक लिखाण केले. ते स्वतः लेखक, प्रतिभावंत कवी, द्रष्टे…
Read More » -
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचा पुरातन वारसा जतन व्हावा समृद्ध स्वरुपात नव्या युगा समोर यावा यासाठी नवीन वास्तू उभारणी महत्वाची होती वाचन कक्षाचे उद्घाटन प्रसंगी. दीपक पटवर्धन यांचे भावोद्गार
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या दुमजली इमारतीचे काम सुरू आहे केवळ ९ महिन्यात ४००० चौ. फुटाच सुसज्ज बांधकाम पूर्णत्वाला गेल आणि…
Read More »