सामाजिक
-
उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी शहीद वीर मुरली नाईक यांच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट
उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी शहीद वीर मुरली नाईक यांच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट मंत्री उदय सामंत…
Read More » -
मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
रत्नागिरी – येथील नवीन प्रशासकीय इमारतीमधील पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष स्थापन करण्यात…
Read More » -
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत “कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू” या मोहीमेचा शुभारंभ
रत्नागिरी – राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-2 अंतर्गत गावांगावांमध्ये स्वच्छतेच्या ज्या सोयी निर्माण…
Read More » -
मराठा मंडळ रत्नागिरीच्या सुवर्णमहोत्सवानिमि त्त आजपासून रत्नागिरीत शॉपिंग अँड फूड फेस्टिवल सुरु…
रत्नागिरी – मराठा मंडळ, रत्नागिरीच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत असून या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने रत्नागिरीमध्ये भव्यदिव्य अशा शॉपिंग अँड…
Read More » -
पतीतपावन मंदिरात दुमदूमणार हरी नामाचा गजर
रत्नागिरी – रत्नागिरीतील दानशूर भक्तीभूषण श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक पतितपावन मंदिरात दर महिन्याच्या शिवरात्रीला वेगवेगळ्या भजनी बुवांच्या माध्यमातून…
Read More » -
रा.भा. शिर्के प्रशालेत जागतिक पुस्तक दिनासह इंग्रजी भाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा
रत्नागिरी – शहरातील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची रा.भा. शिर्के प्रशाला रत्नागिरी येथे मंगळवार दि.२३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन व इंग्रजी…
Read More » -
रत्नागिरीतील प्राचीन विठ्ठल मंदिराच्या सुशोभीकरणासाठी रु. 3 कोटींचा निधी- ना. उदय सामंतांची घोषणा
रत्नागिरी – आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.उदय सामंत ह्यांनी विठ्ठल मंदिर संस्था, रत्नागिरी…
Read More » -
मालगुंड हे आता पुस्तकांचे गाव.. साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम 10 लाख – मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांची घोषणा
रत्नागिरी – विश्व मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यंदापासून 10 लाख रुपये करण्यात येत आहे. तसेच मालगुंड…
Read More » -
महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी कडून हिंदी भाषा सक्तीच्या आदेशाची होळी
रत्नागिरी – केंद्र शासनाच्या शिक्षणात हिंदी भाषा अनिवार्य यां आदेशाला राज ठाकरेंनी विरोध दर्शवीला होता. त्याचे पडसाद सगळ्यात पहिल्यांदा रत्नागिरीत…
Read More » -
समाज माध्यमांचा वापर विकास कामांसाठी करा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी- आपल्या शहरात झालेली विकासकामे प्रत्यक्ष भेट देऊन पहावीत. ती इतरांना सांगण्यासाठी आणि पर्यटन वाढीसाठी समाज माध्यमांचा वापर करावा. कोकणचा…
Read More »