सामाजिक
-
पंढरपूर यात्रेस वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्थेचा गेली सात वर्ष अनोखा उपक्रम..
देवरुख – भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाने भरलेल्या देवरुख तालुक्यातील हजारो वारकऱ्यांनी पंढरपूरच्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी प्रस्थान केले. लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी…
Read More » -
स्वदेशीचा संदेश, आत्मनिर्भर भारताची दिशा रत्नागिरी शहर भाजपचा आगळावेगळा उपक्रम
रत्नागिरी – भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा परशुराम ढेकणे आणि शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या पुढाकाराने रत्नागिरी नगरपरिषदेच्या…
Read More » -
गोगटे जोगळेकर कॉलेजचे प्रा. पंकज घाटे यांना पीचएडी
रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील इतिहासाचे अभ्यासू प्राध्यापक पंकज घाटे यांनी नुकतीच पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. वसाहतीच्या शासनकाळातील दक्षिण…
Read More » -
गोमाता आणि गोवंशाच्या रक्षणासाठी रत्नागिरीत आदर्शवत उपक्रम
रत्नागिरी- रत्नागिरी शहरात मोकाट वावरणाऱ्या गोमाता आणि गोवंश यांच्या सुरक्षेसाठी सामाजिक कार्यकर्ते योगेश हळदवणेकर यांनी एक अत्यंत स्तुत्य आणि आदर्शवत…
Read More » -
शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या; अन्यथा काळी दिवाळी — राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची मागणी
रत्नागिरी – संपूर्ण महाराष्ट्रभर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे या वर्षी…
Read More » -
प्रशासनाकडून २४ तासात नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई, वीज पडून मृत्यू, वारसाला ४ लाख ; ५ जखमींना प्रत्येकी ५४००
रत्नागिरी – चिपळूण तालुक्यातील मौजे मुर्तवडे येथील वीज पडून झालेल्या दुर्घटनेत सुशील शिवराम पवार यांचा मृत्यू झाला होता. 24 तासांच्या…
Read More » -
सिंधुदुर्गातील ४२००० पात्र शेतकऱ्यांना ९० कोटी रुपये पीकविमा नुकसानभरपाई वितरित होण्यास सुरुवात
रत्नागिरी – पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना, अंबिया बहार सन २०२४-२५ अंतर्गत विमा नुकसान भरपाई वितरणाचा कार्यक्रम आज जिल्हाधिकारी…
Read More » -
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आभिवादन
रत्नागिरी- येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी पुष्पहार अर्पण…
Read More » -
भारत शिक्षण मंडळ करतेय वैचारिक संस्कार- सदानंद भागवत
रत्नागिरी -कोकणात भारत शिक्षण मंडळासारख्या संस्था १०० वर्षांपासून शुद्धतेने काम करत आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा लौकिक देशात आहे. या जिल्ह्याने आतापर्यंत…
Read More » -
द्रष्ट्या अभ्यासकाचा साक्षात्कार म्हणजे अमृतानुभव-डॉ. चंद्रशेखर भगत
रत्नागिरी : नारायण पाटणकर यांनी २७ वर्षांत सुमारे चार हजार पानांचे अध्यात्मिक लिखाण केले. ते स्वतः लेखक, प्रतिभावंत कवी, द्रष्टे…
Read More »