सामाजिक
-
अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन
मुंबई – राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) तर्फे अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात…
Read More » -
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी शहरातर्फे गणेशोत्सव ऑनलाइन स्पर्धेचे बक्षीस वितरण
भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवानिमित्त विविध ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील…
Read More » -
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक डॉ. अनिल विठ्ठल जोशी यांचे दुःखद निधन
रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक डॉ. अनिल विठ्ठल जोशी यांचे शनिवार दि.२७ सप्टेंबर २०२५ रोजी दुःखद निधन…
Read More » -
स्नेहा साखळकर, गजानन लोंढे, सुरेश बेर्डे यांना पुरस्कार प्रदान
रत्नागिरी – रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कै. बाबुराव जोशी आदर्श शिक्षक पुरस्कार रा.भा. शिर्के प्रशालेतील शिक्षिका सौ. स्नेहा साखळकर, कै.…
Read More » -
अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह महावितरणला ‘एनर्जी लिडरशिप अवॉर्ड
मुंबई- सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाच्या विद्युत क्षेत्रामध्ये विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांना…
Read More » -
चिपळूण मध्ये भाजप तर्फे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात सेवा पंधरवडा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानानिमित्ताने व…
Read More » -
संचालक डॉ.नितीन अंबाडेकर यांची रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य संस्थाना भेट
रत्नागिरी – केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांसाठी दि…
Read More » -
आगाशे विद्यामंदिरात शारदोत्सवानिमित्त कीर्तनसेवा
रत्नागिरी – कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात शारदोत्सवानिमित्त हभप प्रवीण मुळ्ये यांनी कीर्तनसेवा सादर केली. देवी शारदेचे पूजन करून त्यांनी शारदादेवीचे…
Read More » -
अतिवृष्टीमुळे संगोबा गावातील शेतीचे मोठे नुकसान – गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांचा पाहणी दौरा
सोलापूर- गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संगोबा गावातील शेतीला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान…
Read More » -
सेवा पर्व 2025 : भाट्ये समुद्र किनारा स्वच्छता मोहीम
रत्नागिरी – सेवा पर्व 2025 अंतर्गत जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस विभाग, नगरपरिषद, ग्रामपंचायत भाट्ये, फिनोलेक्स, गद्रे मरीन,…
Read More »