महाराष्ट्र
-
पोलीसांनी त्यांची भूमिका काटेकोरपणे पार पाडावी -जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे
रत्नागिरी – वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा ही पीडित व्यक्ती व न्यायालय यामधील महत्त्वाचा घटक आहे. पोलीसांनी त्यांची भूमिका…
Read More » -
जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारे व वीजांच्या गडगटासह पाऊस होण्याची शक्यता
भारतीय हवामान विभाग यांचेकडून हवामान विषयक प्राप्त माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात दिनांक 03 व 04 एप्रिल 2025 रोजी जिल्ह्यातील काही ठिकाणी…
Read More » -
कोकणातील रेल्वे स्थानके जागतिक दर्जाची बनवू, कोकण रेल्वेने उद्योग विभागाशी सामंजस्य करार करावा- पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला लागून असणाऱ्या रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी निधी लागणार असेल तर, कोकण रेल्वेने उद्योग विभागाशी सामंजस्य…
Read More » -
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेने १४.३४% व्यवसाय वृद्धी करत ८.३२ कोटींचा निव्वळ नफा तर ९९.७१% इतकी विक्रमी वसुली नोंदवली – ॲड.दीपक पटवर्धन
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेने कमालीचे सातत्य, प्रमाणबद्धता व विश्वासार्हता यांचा अर्थविष्कार करत आपल्या व्यवसायात १४.३४% वृद्धी…
Read More »