महाराष्ट्र
-
भविष्यात सामाजिक शास्त्रांना अधिक महत्त्व- डॉ. विवेक बेल्हेकर
रत्नागिरी – मानसशास्त्र हे मानवी मन, वर्तन, विचार आणि भावनांचा शास्त्रीय अभ्यास करणारे एक सामाजिक शास्त्र आहे. कौटुंबिक-सामाजिक नातेसंबंध व…
Read More » -
सहाय्यक कामगार आयुक्तपदी निवड झालेल्या अजय तोडकर यांचा अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमीतर्फे गौरव
रत्नागिरी – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षेत सहाय्यक कामगार आयुक्त (Assistant Labour Commissioner) या प्रतिष्ठित पदावर निवड झाल्याबद्दल रत्नागिरी…
Read More » -
कुटगिरी साकव दुर्घटनेनंतर प्रशासनाची युद्धपातळीवर हालचाल; तत्काळ इस्टिमेट सादर करण्याचे सभापती प्रणव पोळेकर यांचे आदेश.
गुहागर – गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावठणवाडी परिसरातील नदीवरील लोखंडी साकव कोसळून झालेल्या दुर्घटनेचे गांभीर्य ओळखत गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव…
Read More » -
रेशन दुकानाला प्रशासनाचा सील; कोकण नगरातील नागरिकांना दिलासा
रत्नागिरी- शहरातील कोकण नगर परिसरातील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानावर प्रशासनाने कारवाई करत दुकान सील केले आहे. हे रेशन दुकान परवानाधारक…
Read More » -
एचपीव्ही लसीकरण जनजागृतीचा संदेश देत रोटरी फ्रेंडशिप रन-२०२६ उत्साहात संपन्न
रत्नागिरी- रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आयोजित “रोटरी फ्रेंडशिप रन-२०२६” फ्रेंडशिप डे निमित्त उत्साहात संपन्न झाली. मुलींना गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षण…
Read More » -
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘एस.ए.पी. (SAP) जागरूकता आणि मुलाखत तयारी’ मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन
रत्नागिरी- गोगटे जोगळेकर महाविद्यालयात वाणिज्य शाखा व उत्कर्ष फौंडेशन, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एस. ए.पी. (SAP) जागरूकता आणि मुलाखत तयारी’…
Read More » -
जिल्हास्तरीय लोकशाही दिन जुनी प्रकरणे वेळेत निकाली न काढल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी- सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, समस्या या स्थानिकस्तरावरच सुटायला हव्यात. त्यासाठी अन्य विभागांची समन्वय साधून हे अर्ज निकालात निघायला हवेत. अद्यापही…
Read More » -
लोकमान्य टिळकांना बाळ माने यांचे अभिवादन
रत्नागिरी- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी आमदार तथा दि यश फाउंडेशनचे विश्वस्त बाळ माने यांनी रत्नागिरीतील लोकमान्य टिळक…
Read More » -
आदिशक्ती अभियानात कुवारबाव ग्रामपंचायतचे सुयश, होतोय अभिनंदनाचा वर्षाव!
रत्नागिरी – शासनाने नुकत्याच महिला बालकल्याण विभागाच्या वतीने आदिशक्ती अभियान राबविले होते. या अभियानात ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या जाणून घेणे,…
Read More » -
कोकणनगरलाच टार्गेट का?; शहरातील सर्वच अवैध गाळे-टपऱ्यांवर कारवाईची मागणी
रत्नागिरी- रत्नागिरी नगर परिषदेच्या मंगळवारी झालेल्या मासिक सर्वसाधारण सभेत शहरातील अनधिकृत गाळे व टपऱ्यांचा मुद्दा चांगलाच गाजला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब…
Read More »