सामाजिक
-
संघशताब्दीनिमित्त संघ गंगा के भगीरथ नाटकाचा रत्नागिरीत प्रयोग
रत्नागिरी- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी यात्रेनिमित “संघ गंगा के तीन भगीरथ: है नाटक रत्नागिरीमध्ये ७ ऑगस्ट रोजी आयोजित केले आहे.…
Read More » -
रत्नागिरीत कांचन डिजिटल’च्या गणेश मूर्ती बनवण्याच्या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद
रत्नागिरी – रत्नागिरीमध्ये ‘कांचन डिजिटल’तर्फे आयोजित गणेशमूर्ती बनवण्याच्या स्पर्धेला शहरातील विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा केवळ एक कला स्पर्धा…
Read More » -
नाचणे येथे ‘पीएम किसान उत्सव’ दिनाचे यशस्वी आयोजन
रत्नागिरी – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) अंतर्गत 20 व्या हप्त्याचे वाटप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथे…
Read More » -
वसंत विष्णू तथा राजाभाऊ लिमये यांचा २१ जुलै रोजी वाढदिवस आहे. ते ९० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. याबद्दल राजाभाऊंचे मनोगत..
जन्म २१ जुलै १९३६ रोजी झाला आणि शिक्षण ज्युनिअर बी.ए. पर्यंत झाले. १९५६ -१९५७ मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी कॉंग्रेसच्या सर्व…
Read More » -
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिवादन
रत्नागिरी- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी येथील लोकमान्य टिळक जन्मस्थळी त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार…
Read More » -
BKVTI, रत्नागिरी तर्फे महिलांसाठी हॉस्पिटलिटी कार्यशाळा संपन्न.
रत्नागिरी – महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, संचालित बाया कर्वे वोकेशनल ट्रेनिंग इंस्टिट्यूट, (BKVTI), रत्नागिरी तर्फे “महिलांसाठी मोफत हॉस्पिटलिटी कार्यशाळेचे”…
Read More » -
जिल्हा न्यायालयात “सेक्स ट्रॅफिकिंग” विषयावर जनजागृती व क्षमतावर्धन कार्यक्रम संपन्न
रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातील सेवा पुरवठादार व असुरक्षित गटांसाठी “सेक्स ट्रॅफिकिंग” या अत्यंत गंभीर सामाजिक विषयावर जनजागृती व क्षमतावर्धन कार्यक्रम…
Read More » -
गौरवशाली व्यक्तिमत्व धामणसे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अविनाश सखाराम जोशी
माध्यमिक शिक्षण प्रसारक मंडळ धामणसे संचलित, माध्यमिक विद्यालय धामणसे (ता. जि. रत्नागिरी) प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अविनाश सखाराम जोशी हे आज…
Read More » -
धामणसे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. ऋतुजा उमेश कुळकर्णी यांची बिनविरोध निवड
रत्नागिरी – धामणसे ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत सौ. ऋतुजा उमेश कुळकर्णी यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली. सर्व सदस्यांच्या एकमताने व…
Read More » -
मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा विकास मिरकरवाडा येथे होईल : ना. नितेश राणे
रत्नागिरी – मच्छीमार बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि कोकण किनारपट्टीचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी आम्ही अतिक्रमण हटवण्यासारखा निर्णय घेतला, गैरसमज पसरवले जात…
Read More »